दुर्दैवी जोडपे Marathi Story
![]() |
| Marathi Story |
तेव्हा बायको म्हणाली,'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही. तिथली गडीमाणस English Story सुद्धा मला कंटाळली होती. असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होत !'
त्यावर तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणाऱ्या गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच Hindi Story सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बर कंटाळत असेन ?'
तात्पर्य :- आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Comments
Post a Comment